Dr. Harshal Nemade

झोपेचे महत्त्व – आयुर्वेदानुसार निद्रा आणि आरोग्यसंपन्न जीवन

झोप न लागणे (निद्रानाश) यावर आयुर्वेदिक उपाय | Ayurvedic Treatment for Insomnia – Dr. Harshal Nemade

शरीर निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी आयुर्वेदात तीन उपस्तंभ सांगितले आहेत. इमारतीच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे खांबाचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमचे आरोग्यही या तीन गोष्टींवर अवलंबून असते. हे तीन उप-स्तंभ खालीलप्रमाणे आहेत. या तिन्ही खांबांच्या सुव्यवस्थित पाठिंब्याच्या बुद्धीने शरीराला ताकद, चांगला रंग आणि शरीराची योग्य वाढ मिळू शकते आणि हे आयुष्यभर चालू राहते, जर व्यक्ती आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या

अम्लपित्त टाळा स्वतःला वाचवा

पित्तविकारांवर आयुर्वेदिक समग्र दृष्टिकोन | Holistic Ayurvedic Approach to Pitta Disorders

घसा व अन्न नळी यांची जळजळ करीत तोंडावाटे आंबट अथवा कडु चवीचे पिवळ्या रंगाचे पित्त पडते. या पित्ताबरोबर न पचलेले अन्नही पडते. पित्ताने होणारे अजीर्ण म्हणजे विदग्धाजीर्ण होय आणि हेच अजीर्ण फारच वाढले म्हणजे अम्लपित्ताचा-अ‍ॅसिडिटी-Acidity विकार होतो. अम्लपित्त कशामुळे होते | Causes of imbalance in the Amlapitta dosha? वर लिहिलेल्या कारणांनी आमाशयात पित्त वाढते त्यावेळी

पित्ताशयाचे खडे (Cholelithiasis) व सूज (Cholecystitis) – आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म

पित्ताशयातील खडे – आयुर्वेदिक उपचार डॉ. हर्षल नेमाडे यांच्याकडून

पित्ताशय म्हणजे काय? पित्ताशय हा एक लहान, नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे जो उजव्या बाजूला पोटात यकृताच्या खाली स्थित आहे. पित्ताशय यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव- पित्त साठवते आणि लहान आतड्यात सोडते. पित्ताशय खडे का होतात? आपल्या शरीरात पित्ताची निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (गॉल

बेल (बिल्व) फळ आणि पानांचे फायदे:

बेलफळाचे आयुर्वेदिक गुणधर्म,महत्त्व आणि वापर – डॉ. हर्षल नेमाडे

बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे

प्रकृती परीक्षण – आयुर्वेदात शरीरस्वभाव समजून घेण्याचे विज्ञान

प्रकृति  म्हणजे “स्वभाव” आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीर बलाच्या व एकूण स्वास्थरक्षणार्थ प्रकृतिची परीक्षा करावी असे ग्रंथात सांगितले आहे. प्रकृति ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते किंवा प्रत्येक मनुष्याची प्रकृति भिन्न भिन्न असते. काहींना तब्येतीची नेहमी काही ना काही तक्रारी चालू असतात, तर काहींची तब्येत निरोगी असते. मनुष्या मनुष्यांमध्ये हे एवढे वैविध्य कशामुळे असते? तर ते प्रकतिमुळे ! प्रत्येकाची

साबुदाणा फायदे आणि उपयोग: आरोग्यदायी उपाय

साबुदाणा खाण्याचे आयुर्वेदिक फायदे – डॉ. हर्षल नेमाडे

साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफऊन बारीक लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत निषिद्ध,

पांढरे डाग / श्वित्र (Vitiligo) – आयुर्वेदिक कारणे, लक्षणे व उपचार

कृमी व जंत दोषांवर आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो. एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर

पुरुष वंध्यत्व (Male Infertility) – आयुर्वेदिक कारणे, उपचार आणि उपाय

पुरुष वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे

बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी

वसंत ऋतुचर्या – आयुर्वेदानुसार ऋतूनुसार आरोग्य सांभाळण्याचे मार्ग

वसंत ऋतुचर्या – आयुर्वेदातील बसंत ऋतूसाठी आरोग्यदायी जीवनशैली व आहार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda, औंध पुणे

वसंत ऋतुचर्या – वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी ओसरून हळू हळू सूर्याची किरणे तीव्र होऊ लागतात आणि वातावरणात गरमीची चाहूल लागते.  वसंत ऋतु हा शीत व ग्रीष्म ऋतुचा संधिकाळ आहे. यावेळ अधिक थंडीही नसते व अधिक उकाडाही नसतो. या आंब्याच्या मोहराच्या मनमोहक सुवासाने युक्‍त वारे सर्वत्र असतात. वसंत ऋतूला ‘ऋतुराज” सुद्धा म्हटले

लैंगिक कमजोरी, शीघ्रस्खलन व लिंग संबंधित समस्यांवर आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदिक उपायांनी लैंगिक समस्या दूर करा – डॉ. हर्षल नेमाडे

लैंगिक समस्या या बऱ्याच व्यक्तींमध्ये असतात. प्रत्येक स्त्री-पुरुष आयुष्यात कधी ना कधी लैंगिक समस्येला सामोरा गेलेला असतो अथवा लैंगिकते संबंधी काही तरी शंका उत्पन्न झालेली असते. तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला विश्वासात घेऊन आधार द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. लैंगिक समुपदेशनाद्वारे समस्यांचं समाधान होऊ शकतं. स्वतःच औषधोपचार करणं टाळा. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच