रक्तमोक्षण रक्त काढणे: पंचकर्म आयुर्वेदिक उपाय

डॉ. हर्षल नेमाडे यांच्याकडून रक्तमोक्षण पंचकर्म उपचार

रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे, वाहविणे, विकारकारक दृष्ट रक्ताचा त्याग केल्यावर आजाराचा जोर कमी पडून रुग्णास बरे वाटावे हा आयुर्वेद चिकित्सकांचा नेहमीचा अनुभव आहे. रक्तमोक्षण : ज्या चिकित्सा पध्दतीमध्ये रूग्ण शरिरातून दूषित झालेले रक्‍त बाहेर काढले जाते त्या क्रियेस रक्‍तमोक्षण असे म्हणतात. रक्त हे लाल असते हे खरे पण जे लाल असते ते रक्तच […]

विरेचन पंचकर्म

पित्त विकारांवर आयुर्वेदिक विरेचन पंचकर्म

पंचकर्म ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण शरीर शोधन चिकित्सा पद्धती असून हे आयुर्वेदाचे भूषणच म्हणावे लागेल. या पंचकर्म उपचारांनी शरीरातील बिघडलेल्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषांना (वात-पित्त-कफ) योग्य रितीने शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्यामुळे दुर्धर रोग, वारंवार उद्‌भवणारे आजार, लहानसहान शारीरिक तक्रारी चांगल्याप्रकारे बऱ्या होतात. शिवाय निरोगी माणसाचे आरोग्य उत्तम टिकवले जाते. पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले

वमन पंचकर्म – कफ शुद्धीसाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार

वमन पंचकर्माद्वारे नैसर्गिक कफदोष निवारण

‘पंचकर्म’ हे शोधन कर्म आहे. पंचकर्मापैकी सर्वात प्रथम कर्म वमन हे आहे. वात, पित्त, कफ या तीन दोषांपैकी वमन ही कफाची चिकित्सा. ज्या कर्मामध्ये औषधांच्या उपयोगाने शरीरातील बिघडलेले दोषांना शास्त्रीय पद्धतीने उर्ध्वभाग (मुखावाटे) म्हणजे उलटीवाटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात. आयुर्वेदात कोणतेही कर्म हे ३ भागात केले जाते. ज्यामुळे या कर्माचा शरीराला व्याधीमुक्‍त करण्यासाठी

पार्किन्सन (कंपवात) वर उपाय: आयुर्वेदिक उपचार

Ayurvedic healing for tremors and stiffness by Dr. Harshal Nemade

पार्किन्सन रोग हा एक अपक्षयी विकार आहे. हा वृद्धांचा रोग आहे आणि त्याची व्याप्ती 65 वर्षांवरील लोकांमध्ये 1% पासून 80 वर्षांवरील लोकांमध्ये 5% पर्यंत वाढते आणि पुरुष व स्त्रियांना समान प्रमाणात प्रभावित करते. या रोगाची सुरुवात सौम्य असते आणि हळूहळू प्रगतीशील असते, ज्यामुळे प्रगत वयात गंभीर आजार होतो. पार्किन्सनिझम हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे जो

निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – आयुर्वेद

Natural and healthy living practices with Ayurvedic wisdom

आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदशास्त्राचे प्रयोजनच मुळी “ स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्‌ आतुरस्य विकारप्रशमनम्‌ च ” हे आहे. अर्थात निरोगी व्यक्‍तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच तर त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. यामध्ये निरोगी व्यक्‍तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. रोगावर उपचार करणे ही दुय्यम बाब आहे.

मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार NECK PAIN AYURVEDIC TREATMENT

Ayurvedic therapy for Mandukhi or cervical spine pain

वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणारया झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. मानदुखीची कारणे:- अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन नेणे इ. अनेक कारणांमुळे

आमरस आवडतो मग हे वाचाचं

आंब्याचा रस हे उत्तम शक्‍तीवर्धक औषध आहे म्हणून वैशाख व जेष्ठ महिन्यात आंबे खावे. लहानांपासुन थोऱ्यामोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या आमरसामुळे अशक्तता कमी होते, ताकद वाढते,वजन वाढण्यास मदत होते. कैऱ्या झाडावर असतानाच जमिनीवर पडू न देता, ते तोडून गवताच्या अढीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबाच वापरावा.  नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा लवकर खराब होत नाही. केमिकल, कारबाईड, चुना लावलेल्या आंबा लवकर

चेहऱ्याचे आरोग्य आणि आयुर्वेद

Ayurvedic face care treatment by Dr. Harshal Nemade

मुरमे, पुटकुळ्या, डोळ्या खालील काळी वर्तुळे, नाकाचे हाड वाढणे, मुरमांचे खड्डे आणि डाग, अतिरिक्त लव (स्रीयांचे बाबतीत) हिरवी दाढी, चाई पडणे, रुक्षत्वचा, तेलकट त्वचा, तिरळेपणा, चामखिळ, वांग, दातांच्या विकृति, ओठावरील पांढरे डाग, चेहरा काळा पडणे इत्यादी कारणांनी चेहर्याचे आरोग्य बिघडते आणि त्याचा परिणाम शारिरीक मानसिक व्यक्तिमत्वावर घडतो. मानेपासून वरील भागांत आयुर्वेद शास्रानुसार रक्त आणि कफ

ग्रीष्म ऋतुचर्याGrishma Rutucharya

ग्रीष्म ऋतु – पित्तदोष नियंत्रित करणारी आयुर्वेदिक चर्या

वसंत ऋतु संपताच उन्हाळा सुरू होतो व सूर्याचे किरण तीव्र होऊन कडक ऊन पडते. उन्हाळा हा भारतातील सर्वात मोठा अर्थात जास्त दिवस राहणारा मौसम आहे. भारतात कित्येक ठिकाणी ८-१० महिने उन्हाळा असतो. तसे पाहिले तर ऋतु विचाराच्या दृष्टीने चैत्र ते आषाढ (एंप्रेल ते जुलाई) हा काळ उन्हाळ्याचा ऋतु मानला जातो. मे ते जुलै दरम्यान (अंदाजे)

वेदना, त्यावरील विविध शेक

Ayurvedic pain relief therapy at Vedacare Ayurveda

निसर्गातील सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात जाठराग्नी असतो. निसर्गातील निरनिराळ्या गोष्टी जसा सूर्यप्रकाशाचा त्याच्या उष्णतेचा विविध प्रकारे उपयोग करून घेतात आणि निसर्गातील सोमशक्ती आणि वायूशक्ती यातील संतूलन राखतात.  त्याचप्रमाणे शरीर उष्म्याचे किंवा जाठराग्निचे काम आहे. यासहच शरीरामध्ये जिवात्मा, मन, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिय यांची जोड, उष्णतेच्या सहाय्याने व्याधी निवारण करण्यासाठी उपयोगी पडत असते. अर्धे अंग लूळे पडल्यानंतर