ग्रीष्म ऋतुचर्या
ग्रीष्म ऋतुचर्याGrishma Rutucharya वसंत ऋतु संपताच उन्हाळा सुरू होतो व सूर्याचे किरण तीव्र होऊन कडक ऊन पडते. उन्हाळा हा भारतातील सर्वात मोठा अर्थात जास्त दिवस राहणारा मौसम आहे. भारतात कित्येक ठिकाणी ८-१० महिने उन्हाळा असतो. तसे पाहिले तर ऋतु विचाराच्या दृष्टीने चैत्र ते आषाढ (एंप्रेल ते जुलाई) हा काळ उन्हाळ्याचा ऋतु मानला जातो. मे ते …