मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार
मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणार्या झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. या बरोबरच अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन …